तरुची आणि अंजोरची अगदी गट्टी आहे.त्यांच्या ‘स्नेह’ नावाच्या शाळेतला हा ‘स्नेही’!
दोघांना सुट्टीत सुध्दा भेटायचं असतं.सकाळी शाळेत,मग संध्याकाळी बागेत दोघे एकत्र असतातच.आणि मग एकमेकांच्या घरी जाणं तर दोघांनाही खूपच आवडतं.
आता दिवाळीच्या सुट्टीत दोघांनी छान किल्ला तयार केलाय.अर्थातच आई बाबा मावळे आणि हे राजे.
तरू तर म्हणतोय,"आमचा ‘राजगड’ आहे.
खरंच राजगडासारखा अवघड आहे बाबा!!