Tuesday, February 15, 2011

श्रोता



‘तरी अवधान एकले देइजे..’
असं तरुला सांगावं लागत नाही.
त्याचं आपल्या बोलण्याकडे
पूर्ण लक्ष असतं.
आणि त्याला कळतंच मग
आपण काय म्हणतोय ते!
एकदा आपलं बोलणं संपलं
की मग त्याचे प्रश्नं सुरू होतात.

आजी काय सांगत होती ते तिला आठवतच नाही.

तरू कॅमेर्‍याने बुजत नाही हे तर कधीपासून माहीत झालंय!

No comments:

Post a Comment